विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी बचाव, किसान संवाद यात्रा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी “किसान संवाद यात्रा,,चे वतिने निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व देशाचे कृषी व सहकारीता मंत्री यांना ई-मेलने पाठवले नंतर संघटनेच्या वतीने, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त, शासन प्रशासन यांच्याकडे सपूर्त करण्यासाठी विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी बचाव, किसान संवाद यात्रा,, दौरा…

पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ मराठवाडा नंतर कोकण दौरा फते! जय किसान जय महाराष्ट्र जय शरद जोशी………. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कार्यक्रम हाती घेत एक 1,मे 23,रोजी पासूनचा शेतकरी आंदोलन संप यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील 30 जिल्ह्यांचे दौरे पूर्ण ताकतीनिशी यशस्वी झालेले आहेत. आता एक 1,मे 23 पासून शेतकऱ्यांनी शेतकरी संपात सहभागी होऊन, शेतकरी संप यशस्वी करावा त्यासाठी पंढरपूर येथून सुरुवात होत आहे एक 1, मे 2023,रोजी पंढरपूर येथे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने विठ्ठल पवार राजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड मेळावा सर्वांनी 1 में 2023 रोजी मोठ्या संख्येने पंढरपूर येथील मेळाव्यास उपस्थित राहावे. संपर्क 7887313311.