महाराष्ट्र
-
शेतीची वाटणी एकदम फ्री! दस्त नोंदणी शुल्क माफ, राज्यातील लाखो शेतकर्यांना फायदा …
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शेत जमिनींच्या वाटप पत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या…
Read More » -
‘बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे’, बॅनर लावणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल …
पुणे : खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे या मागणीनंतर राजकारण…
Read More » -
महाराष्ट्रातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी !
महाराष्ट्रातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी पहिली…
Read More » -
मंत्रिमंडळाचे ६ महत्वाचे निर्णय, कोणत्या जिल्ह्याला काय मिळालं?
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकिला उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र …
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे.…
Read More » -
जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश; मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची अपडेट …
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारताना राज्याचं राजकारण तापवलं होतं. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण…
Read More » -
बीडमध्ये पुन्हा थरार ! ग्रामपंचायत सदस्याची भरदिवसा हत्या, कोयत्याने सपासप वार करत संपवलं …
बीडच्या माजलगाव शहरात भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांचा भर दिवसा धारदार कोयत्याने सपासप वार करून खून. आरोपी नारायण फपाळने स्वतः…
Read More » -
वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा
राज्यात उन्हाच्या चटक्याने होरपळ होत असतानाच, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस…
Read More » -
रेल्वे मार्ग ते राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा; फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळात १२ महत्वाचे निर्णय …
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री…
Read More » -
मोबाईल पाण्यात पडल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाने डोक्यात घातला दगड! महिलेचा मृत्यू …
जालना : जालण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याच्या रागातून सातवीतल्या मुलाने डोक्यात दगड घालून…
Read More »