महत्वाचे
-
दाऊद इब्राहिम भारताच्या एअर स्ट्राईकमुळे घाबरला, कराचीतून सहपरिवार पळाला ..
भा रताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं होतं. त्यानुसार पाकिस्तानच्या अनेक शहरांवर भारताने हवाई ड्रोन हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच…
Read More » -
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला अटक; असिम मुनीरला थेट तुर्कस्तानला घेऊन गेले?
भारतीय वायुदलाने तर पाकिस्तानात अक्षरशः थैमान (India vs Pakistan) घातलं आहे. वायुदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भाजून काढली. लाहोर, पेशावरवर वायुदलाने…
Read More » -
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त,पाकिस्तानची 3 विमाने पाडली, पायलट ताब्यात
भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही…
Read More » -
भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ …
पाकिस्तान सैन्याने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला चढवून युद्धाला तोंड फोडण्याची आगळीक केली होती. ही चूक पाकिस्तानला खूप महागात पडली…
Read More » -
मोठी बातमी ! भारताचे पाकिस्तानवर 50 ड्रोन हल्ले; अमेरिकेनं घेतला मोठा निर्णय …
मो ठी बातमी समोर येत आहे, पहलगामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारतानं केलेल्या…
Read More » -
पाकिस्तानात एकामागोमाग 12 शहरांत स्फोट, लाहोर-कराचीमध्ये प्रचंड घबराट …
हिंदुस्थानकडून केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल 16 दिवसात हिंदुस्थानने आॅपरेशन सिंदूर…
Read More » -
पृथ्वीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची खाण ‘या’ देशात सापडली …
एकीकडे जगात सोन्याच्या दराचा भडका उडाला असताना पृथ्वीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे. भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या…
Read More » -
वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा
राज्यात उन्हाच्या चटक्याने होरपळ होत असतानाच, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३) विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस…
Read More » -
वक्फचे व्यवस्थापन आता सरकारच्या हातात; AIMPLB चे थेट आव्हान, “जर विधेयक मंजूर झाले तर देशव्यापी आंदोलन” ..
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ आज (2 एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. आजच या विधेयकावर चर्चा आणि मतदान करण्याची तयारी…
Read More » -
अणुऊर्जा केंद्र बनवण्यासाठी मोठी घोषणा,२० हजार कोटींचा खजिना उघडला …
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाला अणुऊर्जा केंद्र बनवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी अणु क्षेत्रासाठी २० हजार कोटी रुपयांची…
Read More »