महत्वाचे
-
“निवडणूक लढवेन तर मथुरेतूनच, दुसऱ्या कोणत्याही जागेवरून नाही,” हेमा मालिनींचं मोठं वक्तव्य
मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. जर आपल्याला पुढील निवडणूक लढवायची असेल तर ती मथुऱ्यातूनच…
Read More » -
दिल्ली, झारखंडसह देशभरात हिंदू मुलींच्या हत्या, तत्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा’
या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना व हिंदू राष्ट्र जागृती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सातारा : दिल्ली, झारखंडसह देशभरात…
Read More » -
अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी रहस्यमयी विमानाचा पाठलाग केला; व्हर्जिनियात कोसळले, चार ठार
अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये रविवारी एक विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. या विमानामध्ये चार लोक होते, त्यांचा मृत्यू झाला आहे. या…
Read More » -
नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमधील सिंधी बांधव सोमवारी (दि.५) रस्त्यावर उतरले. सिंधी बांधवांनी…
Read More » -
नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमधील सिंधी बांधव सोमवारी (दि.५) रस्त्यावर उतरले. सिंधी बांधवांनी…
Read More » -
जुन्या पेन्शनचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल शासनाला सादर? जूनअखेरीस शिंदे-फडणवीस सरकार घेणार निर्णय
सोलापूर : राज्यातील साडेपाच लाख कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून जुनी पेन्शन लागू होईल, अशी आशा आहे. जुनी पेन्शनसंदर्भात नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने…
Read More » -
जुन्या पेन्शनचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल शासनाला सादर? जूनअखेरीस शिंदे-फडणवीस सरकार घेणार निर्णय
सोलापूर : राज्यातील साडेपाच लाख कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारकडून जुनी पेन्शन लागू होईल, अशी आशा आहे. जुनी पेन्शनसंदर्भात नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने…
Read More » -
350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, गडाचे दरवाजे बंद ; शिवभक्त फिरले माघारी
350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत.काही…
Read More » -
नंदुरबार जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा; वादळी वाऱ्यांमुळे गेला एकाचा जीव
गुजरातमधून घोंगावत आलेल्या चक्रीवादळाचा रविवारी (ता. ४) नंदुरबार जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला. या वादळामुळे घरे, शाळा आणि झोपड्यांवरील पत्रे उडाल्याने…
Read More » -
शाहुवाडीतील खोतवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वारावर घातली झडप
बांबवडे : पिशवी पैकी खोतवाडी ता. शाहुवाडी येथील घाट परिसरात बिबट्याच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री कोल्हापूरहुन खिंडीमार्गे…
Read More »