शेत-शिवार
-
शेतकऱ्यांची चिंता वाढली,साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या अंगाला खाज
कापसाला दर नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढली असून साठवून ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटू लागली…
Read More » -
विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी बचाव, किसान संवाद यात्रा
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी “किसान संवाद यात्रा,,चे वतिने निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व…
Read More » -
नुकसानग्रस्त पिकांची अनिल कदम यांच्याकडून पाहणी
नुकसानग्रस्त पिकांची अनिल कदम यांच्याकडून पाहणी निफाड : निफाड तालुक्यातील चांदोरी व सुकेणे परीसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या…
Read More » -
अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल; तातडीने मदत जाहीर करा – अजित पवार
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच एप्रिल महिन्यातही सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा,…
Read More » -
नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस,शेतकरी हवालदिल..
नाशिक : विजेच्या गडगडासह नाशिक (Nashik News) जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल…
Read More » -
Video : शेतकऱ्याने जुगाड करुन काही मिनिटांत गव्हाची कापणी केली..
अवकाळी पाऊस पुर्वी क्वचित पडायचा आता अवकाळी पाऊस एकदा सुरु झाला तर आठ दिवस सतत पडतो. सध्या रब्बी हंगामातील गहू…
Read More » -
जनावरांना साप्ताहिक सुटी,१०० वर्षांपूर्वीची आहे परंपरा !
जनावरांना साप्ताहिक सुटी देण्याची या गावांमधली परंपरा १०० वर्षांपूर्वीची आहे. अके दिवशी नांगराला जुंपत असतानाच एका बैलाचा मृत्यू झाला होता.…
Read More » -
शेतकरी चळवळीचे नेते विठ्ठल पवार राजे यांचा काय आहे इशारा?
महाराष्ट्र न्युज : चळवळीचे नेते विठ्ठल पवार राजे यांचा इशारा,हरित स्थानके उभारने साखर कारखानदारीचे काम नाही! हरीत स्थानके, कोविड सेंटर…
Read More » -
शेतकऱ्यांनो तुम्हाला माहीत आहे काय?पपई लागवड तंत्र जाणून घ्या..
भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या…
Read More » -
कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा, 30 दिवसात अनुदान वाटप करण्याचे आदेश
मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान…
Read More »