ताज्या बातम्यामहाराष्ट्र

थेट मुख्यमंत्र्यांना वीज पुरवठ्यासाठी लावला फोन, ओएसडीही चकित


वर्धा : वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या युवकाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन लावला. फोन उचलणाऱ्या विशेष कार्य अधिकारी म्हणजे ओएसडीने प्रथम थक्क होत मात्र नंतर शांतपणे उत्तरे दिलीत.सेलू तालुक्यातील केळझरचा हर्षल नांनावरे हा युवक नेहमी वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रासून गेला.
वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या युवकाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लावला फोन



अभियंता कार्यालय गाठले.पण सुधारणा झाली नाही.अखेर त्याने मग हिम्मत दाखवीत मुख्यमंत्र्यांचा मोबाईल नंबर मिळवीत संपर्क केला.समस्या सांगितली. ओएसडी चक्रावले.असे चुकीचे म्हणून समजावत धीर धरण्याचा सल्ला दिला.या संवादाचा ऑडियो सध्या व्हायरल होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button