ताज्या बातम्या

राजसाहेब ठाकरे यांनी व उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे – सदाशिव बिडवे


बीड : महाराष्ट्राची झालेली आजची परिस्थिती पाहता माननीय राजसाहेब ठाकरे यांनी व माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे किंवा नाही.. यावर माझ मत निश्चितच एकत्र यायला पाहिजेत असं , यात प्रामुख्याने मोठा भाऊ म्हणून माननीय उद्धव साहेबांनी या स्वत: प्रयत्न केले पाहिजेत, त्याचे कारण असे की या अगोदर राजसाहेबांनी त्यांना टाळी देण्या साठी हात पुढे केला होता पण उद्धव साहेबांनी नां चा पाढा गिरवला.. पण आजची उद्धव साहेबांसहित महाराष्ट्राचे झालेली अवस्था पाहता महाराष्ट्रातील जनतेला हे किंचितही पटलेलं व आवडलं नाही याचे परिणाम निश्चितच येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मिळणार आहेत. या महाराष्ट्राच खरंच नवनिर्माण करायच असेल तर उद्धव साहेबांनी राज ठाकरे यांना साथ द्यावी व नवा महाराष्ट्र घडवावा. – सदाशिव बिडवे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष बीड




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button