ताज्या बातम्या
-
जंगल भाग पाडतो आत्महत्या करण्यास ? प्रत्येक झाडावर लटकलेले दिसतात शव; ‘Aokigahara फॉरेस्ट’ एक अद्भुत रहस्य …
ज पानच्या Mount Fuji येथे असणारे Aokigahara जंगल अनेक रहस्य साठवून आहे. मुळात, एखाद्या जंगलात कुणी का जातं? जंगल पाहण्यासाठी,…
Read More » -
पाकिस्तानचा पुन्हा ड्रोन हल्ला, जम्मू-सांबा-पठाणकोटला टार्गेट, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोनचा हल्ला करत नापाक हरकत केली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला करण्यास सुरूवात…
Read More » -
शस्त्रास्त्रांसह कराचीत लढाऊ कार्गो जहाज दाखल; तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा …
सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच गुरुवारी (८ मे २०२५) रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने भारतावर एकापाठोपाठ…
Read More » -
भारतावर हल्ला ! श्रीनगर, पठाणकोटसह १५ लष्करी तळांवर पाकिस्तानचा हाल्ला …
पा किस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील १५ लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील अवंतीपुरा, श्रीनगर,…
Read More » -
मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र …
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे.…
Read More » -
भारताने घेतला पहलगामचा बदला; पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर Air Strike
भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे.…
Read More » -
पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे कारण?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षा सल्लागार बैठका सुरू झाल्या आहेत आणि कराचीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले…
Read More » -
भारताकडून मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता, पीओकेमध्ये आणीबाणी घोषित …
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यावेळी जाणून बुजून हिंदू पर्यटकांना ठार मारण्यात आले. यासाठी त्यांच्या पॅन्ट काढण्यात…
Read More » -
ईडीचे ऑफिस असलेल्या इमारतीला भीषण आग, महत्त्वाच्या कागदपत्रांना धोका
ईडीचे ऑफिस असलेल्या मुंबईतील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये ईडी कार्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांना आग लागण्याचा धोका…
Read More » -
पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, तर किती देश भारताच्या बाजूने उभे राहतील?
पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान टेन्शनमध्ये आहे. भारत आता पुढचं पाऊल काय उचलणार? याची तिथल्या सरकारपासून सैन्याला चिंता लागून राहिली आहे.…
Read More »