राजकीय
-
महापरिनिर्वाण दिन:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याबद्दल दहा महत्त्वाच्या गोष्टी.
Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला.…
Read More » -
दिल्लीच्या जनतेने यावेळी कोणाला कौल दिला आहे?एक्सिट पोलमध्ये कोणी बाजी मारली आहे?
दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, इमरान हुसेन, काँग्रेसचे दिग्गज…
Read More » -
महाराष्ट्रात होणार का महिला मुख्यमंत्री. उद्धव ठाकरेंच्या विधानाने रंगली चर्चा.
मुंबई – पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या…
Read More » -
काय होणार राज्यातील 92 नगरपरिषदेच्या निवडणुकीच. आज होणार का सुप्रीम कोर्टात सुनावणी.
राज्यातील 92 नगरपरिषदांसाठीओबीसी आरक्षण(OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला उद्या, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था…
Read More » -
महाराष्ट्राला जाग करणारे राज ठाकरे यांच्या भाषणातले पाच महत्त्वाचे मुद्दे.
मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष…
Read More » -
भाजपचे सरकार समान नागरी संहिता आणण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
लोकशाहीपातळीवरील वाद आणि चर्चा संपुष्टात आल्यानंतर भाजपचे सरकार समान नागरी संहिता आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला,कोश्यारींनी दळभद्री विधान केलं – संजय राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने शिवसेना ठाकरे गट चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय…
Read More » -
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ दोन गोण्या चिल्लर घेऊन पोहोचले अन…
एक आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात गुजरात राज्यात विधानसभेसाठी मतदान करण्यात येईल तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल. गांधीनगर उत्तर भागातील…
Read More » -
शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार..
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे…
Read More » -
राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभागाची स्थापना होणार – राजेंद्र लाड
आष्टी : महाराष्ट्र राज्यात ३ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनी स्वतंत्र दिव्यांग विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे…
Read More »