महाराष्ट्र
-
बीड विषारी अळीनं चावा घेतल्यानं तीन शेतकऱ्यांना त्रास,रुग्णालयात भरती
बीड जिल्ह्यात आता शेतकऱ्यांपुढं नवीन अस्मानी संकट आलं आहे. या घोणस अळीने चावा घेतल्यास असाह्य वेदना अन उलट्या होत आहेत.…
Read More » -
विद्युत तारेचा शॉक,दोन मुलांसह आईचा मृत्यू
गेवराई : तालुक्यातील भेंडटाकळी तांडा राठोड वस्ती येथे आज (दि.३) रोजी दुपारी विजेचा शॉक लागून आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला…
Read More » -
विद्यार्थिनींना शाळेतून पळवून नेऊन त्यांच्याशी बळजोरीने निकाह लावण्याच्या घटना
श्रीरामपूर : येथील एका महाविद्यालयीन तरुणीला मुसलमान तरुणाने पळवून नेले आहे; परंतु पोलीस ठाण्यात याविषयी केवळ ‘मिसिंग’ची (हरवली असल्याची) नोंद…
Read More » -
विनोद कांबळी या कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून काम पाहणार
भारताचा माजी क्रिकेटर आक्रमक फलंदाज विनोद कांबळी मागच्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला नोकरीची गरज असल्याचं त्याने…
Read More » -
आता शिंदे गट दसरा मेळावाही घेणार ,यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार
एकनाथ शिंदे शिवसेनेतले महत्त्वाचे मंत्री आणि मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन सेनेतून वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत सरकारही…
Read More » -
पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न,हवेतील बस सेवा सुरु करण्याची घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या नवनवीन कल्पना नेहमीच मांडत असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी गडकरींनी आता पुण्यात हवेतील…
Read More » -
अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का?
मुंबई : गणेशोत्सवात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. मनसे…
Read More » -
खिडकी उघडी असताना आणि दरवाजाला छिद्र करुन आपल्या मोबाइल फोनमधून महिलांचे व्हिडिओ शूट करत होते
मोबाइल फोनवरुन महिलांचे न्यूड आणि सेमी न्यूड व्हिडिओ शूट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली…
Read More » -
२५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर करून तातडीने वितरित करण्यात यावी-धनंजय मुंडे
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात मागील चार आठवड्यांपेक्षा अधिक काळात, पिके ऐन जोमात आल्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन, कापूस यासह…
Read More » -
मरणाने जरी सुटका केली तरी ही सुटका आत्ता गावच्या गावकऱ्यांना अभिशाप
माणूस मरतो-सरणावर जातो मात्र अंत्यसंस्कार करतांना योग्य व्यवस्थापन नसेल तर मरणातही त्याचा छळ होतो कारण मृत्यु हा अंतिम सत्य आहे.…
Read More »