ताज्या बातम्या
-
कलियुगातही बाप्पा जन्म घेणार! गणेश पुराणात कलियुगातील गणेश अवताराबद्द्दल केलेले भाष्य जाणून घेऊया
श्री गणेशाची अनेक नावे आहेत त्यापैकी काही प्रसिद्ध नावे खालीलप्रमाणे आहेत. गजानन, गणपती, मोरया, मोरेश्वर, गणेश, एकदंत, विनायक, सुमुख, भालचंद्र,…
Read More » -
देशावर पुन्हा संकट ! सिंगापूरमध्ये 56 हजार केसेस, लोकांना मास्क घालण्याचे आवाहन
कोरोना महामारीने पुन्हा एकदा भीती दाखवली आहे. खरं तर, सिंगापूरमध्ये कोरोनाची प्रकरणे 56 हजारांच्या पुढे गेली आहेत. कृपया लक्षात घ्या…
Read More » -
सेक्स रॅकेट उघड एक पुरुष आणि 4 महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
गाझियाबादच्या राजनगर सेक्टर-7 या उच्चभ्रू भागात एका घरावर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेट उघड केलं आबे. एक पुरुष आणि 4…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर 17 लाख सरकारी कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत, काय आहेत मागण्या ?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन संदर्भात निवेदन मांडल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी संप मागे घेण्याच्या तयारीत…
Read More » -
मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्यामुळे पगारी सुट्टीची गरज नाही
मासिक पाळीच्या काळामध्ये महिलांना प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत देखील त्यांना काम करावे लागते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळामध्ये…
Read More » -
साखरेच्या दरात मोठी घसरण; कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर!
केंद्र सरकारने अलीकडेच उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे साखर उद्योगावर (Sugar Rate) विपरीत परिणाम पाहायला मिळत…
Read More » -
शेळीनं दिला माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म; पाहून मालक हैराण
निसर्गाची अनेक अनोखी रूपे पाहून जगातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. असाच काहीचा प्रकार इंदूरमध्ये पाहायला मिळाला आहे, जिथे बुधवारी…
Read More » -
शरद पवार घेणार गृहमंत्री अमित शाहांची भेट?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने इथेनॉल बंदीचा निर्णय घेतला…
Read More » -
आतंकवाद हा कँसर पेक्षा जास्त धोकादायक आहे – धीरेंद्र शास्त्री
आपल्या विधानाने सतत वादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आतंकवाद या विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. आतंकवाद…
Read More » -
केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा ! – उद्धव ठाकरे, शिवसेना
नागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या कलम ३७० वरील निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना ते…
Read More »