ताज्या बातम्या
-
उष्णतेची लाटेमुळे अंगणवाडी वेळात बदल
नाशिक:राज्यासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये,…
Read More » -
२५ एप्रिल रोजी पुणे येथे, रिपाइंचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
२५ एप्रिल रोजी पुणे येथे, रिपाइंचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सासवड : जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर…
Read More » -
मिरचीच्या दरात दुप्पट वाढ, आवक वाढली!
नंदुरबार:देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची (chilli) बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मार्च अखेरपर्यंत नंदुरबार बाजार समितीत दोन लाख…
Read More » -
गोसे प्रकल्पावर साकारणार जलपर्यटन
भंडारा:भंडारा जिल्ह्यात रोजगार आणि पर्यटनाला वरदान ठरू पाहणाऱ्या गोसे जलपर्यटनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्या अंतर्गंत जलपर्यटनासाठी गोसेच्या आवश्यक…
Read More » -
ग्रामसेवक पत्नीला सर्पदंश, रुग्णालयात नेताना कारचा अपघात; आई – सासू ठार
गडचिरोली: सर्पदंश झाल्याने पत्नीला दवाखान्यात नेताना ग्रामसेवकाच्या कारला अपघात झाला. यात आई व सासू यांचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर…
Read More » -
पोलिस दलात महासंचालकांच्या पाच पदांसह 42 पदे रिक्तच
मुंबई: महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस महासंचालक दर्जाच्या पाच पदांसह महत्त्वाची 42 पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. पोलिस निरीक्षकांपासून अप्पर…
Read More » -
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, केंद्राप्रमाणे मिळणार संधी
मुंबई: राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण लागू करण्याचा त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या…
Read More » -
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात बदली
मुंबई: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दया नायक हे सध्या महाराष्ट्र दहशतवाद…
Read More » -
थकीत पगारासाठी मनपा कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
धुळे: थकीत पगार न झाल्याने बुधवारी संजय अग्रवाल या कर्मचाऱ्याने महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.…
Read More » -
सौर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी भाडेततत्वावर घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई:सौर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी भाडेततत्वावर घेणार. यासाठी शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रूपये देण्यात येणार असल्याचा निर्णय आज (दि.१९) झालेल्या राज्य…
Read More »