ताज्या बातम्या

मोदी- शिंदे यांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत!


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. मी सांगतोय तुम्हाला आणि मी सांगतो ते घडतं, असं संजय राऊत म्हणालेत. जे जे महाराष्ट्राच्या वाटेत आडवे आले आहेत ते याच मातीत गाढले गेले आहेत. तसंच दोन गुजराती देखील नक्कीच गाढले जातील, असं म्हणत राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.



छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा या आपल्या घरापर्यंत आली असती. मगाशी आपण म्हणाला चार गुजराती आहेत. आपलं गुजराती माणसाचे भांडण नाही. आपलं गुजरातचं भांडण नाही. पण आमच्या वाट्याचे उद्योग तिकडं नेण्याला आमचा विरोध आहे. तुमची जर अपेक्षा असेल की मी भाषण करायला आलो अजिबात नाही, असं संजय राऊत म्हणालेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button