Pakistan – पाकिस्तान
-
देश-विदेश
पाकिस्तानचा विनाश अटळ ? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचे ते सत्य.
ज म्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या पोटात…
Read More » -
देश-विदेश
Video : अल्लाह हू अकबरचा नारा नि गोळीबार. पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आला, पुढे एकच थरार..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात बैसरन दरी परिसरात पर्यटक विविध खेळात रमलेले दिसतात. एक पर्यटक जिपलाईनवर…
Read More » -
देश-विदेश
भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! हवाई आणि समुद्री मार्ग बंद, चीन 805 वरून 3,312 किमी दूर
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावात आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून…
Read More » -
ताज्या बातम्या
पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे कारण?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षा सल्लागार बैठका सुरू झाल्या आहेत आणि कराचीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले…
Read More » -
देश-विदेश
पाकिस्तानमधील सर्वात पावरफूल व्यक्ती कोण? या व्यक्तीच्या हातात आहे रीमोट अणुबॉम्बचा …
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली…
Read More » -
देश-विदेश
POK मध्ये इमर्जन्सी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; पाकिस्तानात काय घडतंय?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीलाच पाच मोठे निर्णय घेऊन धक्का दिला. आता…
Read More » -
देश-विदेश
पाकिस्तानात पाणीबाणी, भर उन्हाळ्यात अनेक भागात महापूर ! इमरजेंसी जाहीर, भारताच्या नावाने बोंबाबोंब …
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहे. दुसरीकडे पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ रणगाड्यांची मोठी कुमक पाठवली आहे. या…
Read More » -
देश-विदेश
‘तुम्ही पाणी थांबवले तर.’ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला थेट धमकी ..
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. भारताने सिंधु पाणी…
Read More » -
देश-विदेश
काहीतरी मोठं घडणार? अमित शाह अॅक्शन मोडमध्ये, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले आदेश …
ज म्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिक देखील…
Read More » -
ताज्या बातम्या
पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, तर किती देश भारताच्या बाजूने उभे राहतील?
पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान टेन्शनमध्ये आहे. भारत आता पुढचं पाऊल काय उचलणार? याची तिथल्या सरकारपासून सैन्याला चिंता लागून राहिली आहे.…
Read More »