धार्मिक
-
पितृपक्षात चाणक्याने सांगितलेल्या या गोष्टी केल्याने बदलेल तुमचे भाग्य …
chanakya niti – चानक्य निती : कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाणारे चाणक्य हे भारतातील एक महान राजकारणी आणि…
Read More » -
मुंबई-पुण्यासह सर्वत्र लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन,गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!
प्रथमच राज्य सरकारने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सवा”चा दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली होती. यामध्ये लोकसहभाग,…
Read More » -
मध्य प्रदेशात बनणार देशातील पहिले ‘हिंदू गाव’; बागेश्वर धाम म्हणाले, हा हिंदू राष्ट्राचा पाया
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) म्हणजेच बाबा बागेश्वर (Baba Bageshwar) यांनी मध्य प्रदेशातील छतरपूर (Chhatarpur) येथे एका ‘हिंदू…
Read More » -
परळीमध्ये आतषबाजी, पुष्पवृष्टी; गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत …
श्री संत गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत शुक्रवारी (ता.२०) सकाळी आगमन झाले. परळीकर भाविक भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी व…
Read More » -
Sant Tukaram Maharaj Palkhi: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पादुका पूजन व अभिषेक संपन्न!
संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज पहाटे (शनिवार ता.२१) काशी विद्वत परिषदेचे प्रभारी विश्वगुरु नामदेव महाराज हरड यांचे हस्ते…
Read More » -
दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे प्रकट झाले ?
सं पूर्ण सृष्टीचे पालहान म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश असल्याचं हिंदू धर्मात सांगितलं जातं. ब्रम्हा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा…
Read More » -
श्रीराम आणि मारुतीची पहिली भेट, यातून शिकण्यासारखे काय?
रामायणात रावणाने देवी सीतेचे अपहरण केले होते. श्री राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत किष्किंधा येथे पोहोचले. त्यावेळी सुग्रीव, हनुमानजी…
Read More » -
रावण दहनापूर्वी लक्ष्मणाला कळले होते ‘हे’ गुपित; तुम्हीही जाणून घ्या!
दसऱ्याला रावण दहन करून आपण प्रभू श्रीरामाचा विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतो. या दिवशी प्रभू श्रीरामाने कात्यायनी देवीची पूजा करून…
Read More » -
5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले भारतातील सर्वात लोकप्रिय शहर पुन्हा जगाच्या नकाशावर दिसणार; भगवान श्रीकृष्ण इथचं रहायचे?
भविष्यात अनेक देश समुद्रात बुडतील असा इशारा संशोधकांनी दिलेला आहे. मात्र, याआधी देखील अनेक शहरं समुद्राने गिळंकृत केली आहेत. असचं…
Read More » -
मोठी बातमी ! असदुद्दीन ओवेसींनी वक्फ संशोधन विधेयक फाडले; भर लोकसभेतून निघून गेले …
अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केले आहे. गेल्या ११ तासांपासून या विधेयकावर…
Read More »