राजकीय
-
दसरा मेळाव्यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणार अभूतपूर्व रॅली
दसरा मेळाव्यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणार अभूतपूर्व रॅली गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅलीतून दिसणार भक्ती आणि शक्तीचे भव्यदिव्य…
Read More » -
गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही – राज ठाकरे
मुंबई : महात्मा गांधी यांची आज जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. राजकीय नेत्यांसह दिग्गजांकडून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली जात…
Read More » -
उच्चस्तरीय समिती स्थापन करून योगी सरकारशी या मदरसा नियंत्रणाबाबत चर्चा
उत्तर प्रदेशातील (UP)योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने सरकारी मान्यता नसलेल्या राज्यातील सर्व मदरशांची झाडाझडती घेण्याचा जो आदेश दिला त्याबाबत उसळलेल्या…
Read More » -
ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आजपासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा…
Read More » -
मंत्रीजी नाराज क्या हुवा? मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का?
हाफकीन या माणसाकडून औषधे घ्या, असे बाेललाे असेन, तर राजीनामा देताे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी…
Read More » -
शिवसंग्राम ज्योती मेटे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती
शिवसंग्राम स्थापनेचा मूळ उद्देश तडीस नेला जाईल. मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच विविध जाती -धर्मातील आरक्षण…
Read More » -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. ते…
Read More » -
मुंबईतून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का?
उद्धव ठाकरेंना जमीन दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत शाहांनी आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचं आहे असं सूतोवाच केलं आहे. मुळात…
Read More » -
राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेचे आयोजन
मुंबई – सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता…
Read More » -
बीड प्रशासन हे अतिशय मानूसकी शुन्य – अंबादास दानवे
बीड : शिंदे याचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून सत्ताधरी पक्षनेते आणि विरोधीपक्षनेते यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच विधान…
Read More »