महाराष्ट्र
-
विदेशी कैद्यांवर नियंत्रण ठेवणार – विशेष पोलिस महानिरीक्षक
अमरावती : राज्याच्या कारागृहात विदेशी कैद्यांना ई- प्रिझम प्रणालीद्वारे नातेवाईक अथवा वकिलांसोबत व्हिडीओ कॉलिंग करता यावे, यासाठी या संपूर्ण यंत्रणेवर…
Read More » -
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून
मुंबई:राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची…
Read More » -
अमरनाथ यात्रेत खराब हवामानामुळे अडकलेल्या नागपूरच्या यात्रेकरूंसाठी सेनेचे जवान बनले देवदूत
नागपूर : बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी नागपूरहून गेलेल्या भाविकांचा जत्था शुक्रवारी भूस्खलन आणि थंडीच्या लाटेसोबत अतिवृष्टीमुळे बाबा बर्फानी यांचे दर्शन घेऊ…
Read More » -
मोठी बातमी! शिंदे गटाच्या ४० आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस
मुंबई:शिवसेनेच्या १६ आमदार निलंबन प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस…
Read More » -
राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार, गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा
जळगाव:राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसचे आमदारही फुटणार असल्याचा खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते कुणाकडे येतील…
Read More » -
”दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचं” ठाकरे थेटच बोलले
मुंबई: मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी आणि…
Read More » -
शिंदे गटात येताच निलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, भाजपने घेतला ‘हा’ निर्णय
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्तात शिवसेना योग्य…
Read More » -
यंदा बाप्पाचे आगमन १९ दिवसांनी लांबणार, अधिक मास यंदा श्रावण महिन्यात
रत्नागिरी : १९ वर्षांनंतर आलेल्या अधिक मासामुळे यंदा गणपती बाप्पाचे आगमन गतवर्षीपेक्षा १९ दिवसांनी लांबणार आहे. गेल्यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी…
Read More » -
शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळ विस्तारासाठी पावसाळी अधिवेशन लांबणीवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या काका शरद पवार यांच्याविरोधात जात काही आमदारांच्या पाठिंब्याने शिवसेना-भाजप सरकारशी हातमिळवणी केली. यानंतर…
Read More » -
भाज्यांचे भाव गगनाला, तरी शेतकऱ्यांच्या खिशात जात नाही पैसा; असं का?
मुंबई: शहरात तर भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेतच पण आता ग्रामीण भागातही भाज्यांचे दर महाग झाले आहेत. काही ठिकाणी पाऊस…
Read More »