महाराष्ट्र
-
उच्च शिक्षित तरुणीला ‘शेतकरी नवरा हवा’, वडिलांनी इच्छा पूर्ण केली, पंधरा एकर शेती.
नादेड : देशात शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे शेतकरी नवरा नको बाई अशी स्थिती अनेक ठिकाणी…
Read More » -
शेती समृद्धीचा जाहिरनामा; एक रूपयात पीक विमा !
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत…
Read More » -
आ… इतके महाग टोमॅटो ! असे उद्गार काढल्याने ग्राहकाला मारहाण
पुणे: टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने ग्राहक आणि विक्रेत्यात अक्षरशः हाणामारी झाली. भाजी विक्रेत्याला राग अनावर झाल्याने त्याने ग्राहकाच्या तोंडावर चक्क…
Read More » -
शिंदे सरकारमधील भाजपच्या 4 मंत्र्यांना वगळणार?
मुंबई:महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथी सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. राज्यातल्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रातल्या पुढल्या निवडणुकांचा…
Read More » -
बलात्काराचा आरोप?- चौकशी न करता फाशी!
जा देशांत हुकूमशाही आहे, एकाच व्यक्तीकडे अख्या देशाचा कारभार आहे तिथे कायमच ‘हम बोले सो कायदा’ असतो. काही देशांत नावाला…
Read More » -
राज्यात केवळ २९% पाणीसाठा; २४ जिल्हे रेड झाेनमध्ये, धरणक्षेत्र काेरडेच
मुंबई:राज्यात मान्सून स्थिरावल्याला पंधरवडा लोटला तरी अद्यापही धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांवरच आहे. सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात १७.६६ टक्के इतका…
Read More » -
शाखा संपर्क अभियान; प्रश्न तुमचे, उत्तर शिवसेनेचे, मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद
प्रश्न तुमचे, उत्तर शिवसेनेचे… अशी हाक देत शिवसेनेकडून शाखा संपर्क अभियान राबविले जात आहे. यांची धुरा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर…
Read More » -
शिक्षकी पेशा आता नको रे बाप्पा, डी.एड.साठी जागा रिक्तच राहणार
वर्धा : शिक्षकी पेशासाठी अनिवार्य असणाऱ्या डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे राज्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याची थक्क करणारी आकडेवारी आहे. राज्यात डीएड अभ्यासक्रमासाठी…
Read More » -
‘एक सही संतापाची’ काय आहे हा उपक्रम, कोणी उघडली मोहीम
पुणे : राज्यातील राजकारणात २०१९ पासून अनेक बदल होत आहे. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती एकत्र लढल्या. भाजप अन् शिवसेना युतीला…
Read More » -
बंडखोरांनी परत यावे,मी राज्यातून निघून जाईन : जितेंद्र आव्हाड
पुणे: ७५ वर्ष काम केल्यानंतर माझे बाबा घरी बसले आणि ते परत कधी उठले नाही. त्यामुळे काम न करता घरी…
Read More »