महाराष्ट्र
-
ई-केवायसी नसल्याचा दोन लाख शेतकऱ्यांना फटका
अमरावती : शासनाने वर्षभरात पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही ई-केवायसी करणे दोन लाख शेतकऱ्यांना महागात पडले आहे. योजनेच्या १३ व्या हप्ताची…
Read More » -
भाजपच्या गोटातून मोठी बातमी, चंद्रकांतदादांवर मोठा नेता नाराज!
नवी दिल्ली:चंद्रकांत पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरेंविरोधातल्या वक्तव्याने राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील…
Read More » -
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा
राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या अंदाजानुसार राज्यात…
Read More » -
बायकोने ‘बलात्कार’ केला; पतीची कोर्टात धाव
गुजरात:गुजरातच्या सुरतमध्ये एका पतीने आपल्या पत्नीविरुद्धच बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली आहे. लग्न करतेवेळी पत्नीने पहिल्या लग्नाची…
Read More » -
अण्णा हजारेंना हत्येची धमकी देणारा गजाआड..
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हत्येची धमकी देणाऱ्या येथील संतोष गायधनी याला शहर पोलिसांनी अटक केली. जिल्हा पोलीस…
Read More » -
डॉ. आंबेडकर जयंतीला बेस्टची सोय,१५० रुपयांत गारेगार प्रवास!
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रसह देशभरातून मुंबईत येणाऱ्या त्यांच्या अनुयायांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. शिवाजी पार्क…
Read More » -
आमदार संदीप क्षीरसागर यांनी वडीलांना हाकलले घराबाहेर..
बहिणींना घरी का येऊ दिले, असे म्हणत बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर…
Read More » -
मशिदींवरील त्रासदायक भोंगे उतरावेत ह्यासाठी सनदशीर आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना त्रास का दिला गेला?”
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विधानाचा संदर्भ देत…
Read More » -
भैरवनाथांना अष्टमीचा पवित्र दिवस,भव्य दिव्य कार्यक्रम केला जातो ही ..
पुणे : चैत्र महिन्यातील गुरुवार दिनांक तेरा चार 2023 रोजी भैरवनाथांना अष्टमीचा पवित्र दिवस मानला जातो त्याच दिवशी परिंचे गावातील…
Read More » -
१६ आमदार अपात्र झाले तरी राज्यातील सरकारकडे बहुमत,NCP च गणित..
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली असून आता कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. पुढील काही दिवसांत हा…
Read More »