महाराष्ट्र
-
बीड जिल्हा राजकीय मैत्री जपणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार
बीड : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जाहीर सभा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सभेला बीडकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.…
Read More » -
बीड : अजितदादांसमोरच धनंजय मुडेंचा थेट सवाल..
बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडतेय. या सभेतून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांनाच सवाल केला आहे. बीडने…
Read More » -
ग्रहांच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम, तीन राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा ..
मुंबई:ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असेल याकडे लक्ष लागून…
Read More » -
मग महापुरुषांच्या ‘त्या’ बदनामीवर गप्प का?
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला, याविषयी प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेश पनवेल सत्र न्यायालयाने…
Read More » -
कांदा खरेदीबाबतच्या फलकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला
नाशिक:एकीकडे नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू असताना पिंपळगाव बसवंत बाजार समितीबाहेर लावण्यात आलेल्या कांदा खरेदीबाबतच्या फलकामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला…
Read More » -
‘पहिलवानांना विमाकवच द्या’ ; महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांची मागणी
पुणे: : शहरापासून गाव-खेड्यापर्यंत कुस्ती खेळली जाते. त्यामध्ये फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, पारंपरिक मातीतील कुस्ती, महिला कुस्ती आणि सुमो कुस्ती,…
Read More » -
मोठ्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात; ‘या’ भागाला अलर्ट जारी
मुंबई:मागील तीन आठवड्यांपासून खंड पडलेला पाऊस राज्यात पुन्हा सुरू झाला आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात आज पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला…
Read More » -
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार, लवकरच मुख्यमंत्र्यांची बैठक : गिरीश महाजन
नाशिक : केंद्र सरकारने निर्यात शुल्क (Export Duty) वाढविल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर नाफेडच्या (Nafed) खरेदीवरून देखील शेतकरी नाराज…
Read More » -
आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणार
नागपूर:विदर्भाच्या दुर्गम भागात राहणार्या आदिवासींचे जीवन आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने सुसह्य करणे आणि एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींना…
Read More » -
सर्वसामान्यांसाठी दिलासा! खाद्यतेलाच्या किंमती 50 ते 60 रुपयाने कमी, आता प्रति किलोचा दर काय?
जळगाव:कोरोना काळात महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली होती. यादरम्यान, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने किचन बजेट कोलमडून गेलं होते. मात्र त्यांनतर…
Read More »