ताज्या बातम्या
-
आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत: राज ठाकरे
मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरूवारी दिलेला निकाल संभ्रमात टाकणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे…
Read More » -
वडिलांनी मुलांच्या नावावर मालमत्ता केल्यास मुलगी दावा दाखल करु शकते का? काय सांगतो कायदा !
मृत्यूपत्र न लिहिता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मालमत्तेबाबत वारसांमध्ये अनेकदा कायदेशीर लढाया पाहायला मिळतात. अनेकवेळा माणूस जिवंत असताना तो इच्छापत्र…
Read More » -
स्वयंपाकासाठी नवी पद्धत, आपण अगदी कमी खर्चात अथवा मोफत स्वयंपाक बनवू शकता !
देशभरात स्वयंपाकाच्या गॅस दरात झपाट्याने वाढ होत असताना, लोक आता स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. हे लक्षात घेत सरकारने स्वयंपाकासाठी…
Read More » -
रुग्णांना फळे व सहारा आणाथालयात शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून स्वाभिमानी दिन केला साजरा
रुग्णांना फळे व सहारा आणाथालयात शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून स्वाभिमानी दिन केला साजरा गेवराई : दिनांक 10 5…
Read More » -
शिरसगाव येथे येत्या 13 मे रोजी सकाळी 9 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन.
शिरसगाव येथे येत्या 13 मे रोजी सकाळी 9 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन….. शरद जोशी शेतकरी संघटनेने दिली एम.सी.एन न्यूज चैनलशी…
Read More » -
Video:विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान..
विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान पुणे जिल्ह्यातील ता.पुरंदर मधील माहूर गावामध्ये पुणे जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती सदस्य संदीप नवले यांनी वन…
Read More » -
पिंपरी-चिंचवड पालिकेत विविध पदांवरील 58 जणांना पदोन्नती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील विविध पदांवरील अधिकारी, कर्मचार्यांच्या बढतीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये एकूण 58 जणांना विविध पदांवर…
Read More » -
विभागीय आयुक्तांकडून खेड बीडीओंच्या चौकशीचे आदेश
रत्नागिरी:बोरघर ग्रामपंचायतीत कर्मचारी नेमणूक ; चौकशीची मागणी त्यानुसार विभागीय आयुक्तांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती उदय बोरकर यांनी दिली.…
Read More » -
सरकारने नैतिकतेच्या आधारावर त्वरित राजीनामा दिला पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण
मुंबई:सत्तासंघर्षाच्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केला आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री…
Read More » -
राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले : उध्दव ठाकरे
मुंबई:सुप्रीम कोर्टाच्या निकालातून राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाल्याची घणाघाती टिका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ते आज मातोश्री वरील पत्रकार…
Read More »