Lokshahi News Network
-
महत्वाचे
मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर ‘सागर’ बंगल्यावर खलबतं; फक्त ‘या’ लोकांना आमंत्रण
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
Read More » -
क्राईम
कोपरगाव येथे 1 कोटी 34 हजारांचा गुटखा पकडला; आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी
येसगाव शिवारात नगर मनमाड महामार्गावर इंदोर येथून येवला कोपरगावमार्गे पुण्याकडे गुटख्याचा एक कंटेनर जात होता. हा कंटेनर येसगाव शिवारात येणार…
Read More » -
ताज्या बातम्या
माजी आमदार अॅड. अवसरे यांचे निधन
भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांचे आज 3 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका खाजगी रुग्णालयात निधन…
Read More » -
क्राईम
अवघ्या ३६ तासांच्या आत स्टेट बँक दरोड्याची उकल
जळगावात कलिंका माता मंदिर परिसरात १जून रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी आरोपींनी बँक मॅनेजरला जखमी करून १७…
Read More » -
ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके; शालेय विभागाचे नियोजन
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत जिल्ह्यातील शाळांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तके सर्व तालुकास्तरावर पोचली असून शाळेच्या…
Read More » -
ताज्या बातम्या
हवामान बदलानुसार पीक लागवड करा’
अकोला: शेती व्यवसाय किंवा पिकांची व्यवस्थित वाढ आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पर्यावरण समृद्धी चांगली असणे हे अत्यंत आवश्यक…
Read More » -
ताज्या बातम्या
कपाशी बियाण्याच्या १० लाख ७२ हजार पाकिटांची मागणी
मराठवाड्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात १ लाख ९५ हजार हेक्टरवर कापूस लागवड प्रस्तावित…
Read More » -
ताज्या बातम्या
अंबरनाथमध्ये राज्य महामार्गावर शेतकऱ्यांकडून शेती करून आंदाेलन
अबरनाथ : अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांनी थेट राज्य महामार्गाची एक लेन बंद करत त्यावर शेती सुरू केली आहे. एमआयडीसीने ५० वर्षांपूर्वी केलेल्या…
Read More » -
ताज्या बातम्या
हिमाचल प्रदेश सरकार वाढवणार नैसर्गिक शेतीचे क्षेत्र
रासायनिक खतांच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही वर्षांत शेती तोट्याची होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका बसत…
Read More » -
ताज्या बातम्या
शेतकरी परदेशात गिरविणार सेंद्रीय शेतीचे धडे!
पाटणा :रासायनिक खते, कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतीवर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे, सेंद्रिय शेतीबद्दल जागृती वाढत आहे. आता शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी बिहार…
Read More »