महाराष्ट्र

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून आत्महत्या


मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर गावात महसूल, पोलिस प्रशासन दाखल झाले असून, ग्रामस्थांनी एकत्र जमून मोठी घोषणाबाजी केली




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button