धार्मिक
-
श्री बंकटस्वामी महाविद्यालयात श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा
श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज :– एक विचार, जो युगानुयुगे प्रेरणा देतो!” बीड : दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी येथील…
Read More » -
महाकुंभच्या वाटेत चेंगराचेंगरीसारखी स्थिती, लाखो भाविक 12 तासांपासून अडकून पडले; 25 किलोमीटरपर्यंत रांगा; संगम स्टेशन बंद केले
वीकेण्डच्या सुट्टीमुळे देशभरातील भाविक महाकुंभसाठी दाखल झाल्याने आज प्रयागराजमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला. प्रयागराजच्या दिशेने जाणारे रस्ते जाम झाले आणि…
Read More » -
श्री संत तुकाराम महाराज,तुकारामांनी अभंग कविता रचली, जी मराठी साहित्याची एक छंदात्मक शैली आहे
संत तुकाराम महाराज, ज्यांना तुका, तुकोबाराय, तुकोबा म्हणूनही ओळखले जाते, ते १७ व्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावातील वारकरी संप्रदायाचे मराठी…
Read More » -
चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
kumbh Mela : महाकुंभात पुन्हा एकदा आग लागली आहे. यावेळी महाकुंभाच्या सेक्टर-22 मध्ये बांधण्यात आलेल्या मंडपांना आग लागली. सध्या अग्निशमन…
Read More » -
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात फक्त मौनी अमावस्येलाच चेंगराचेंगरी का होते? यामागील प्रश्नांची उत्तरे ….
आज मौनी अमावस्येच्या निमित्ताने प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.…
Read More » -
video : महाकुंभात चेंगराचेंगरी, आतपर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती,चेंगराचेंगरीमुळे दहशतीचे आणि गोंधळाचे वातावरण
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त चेंगराचेंगरी झाली. बुधवारी महाकुंभमेळ्यादरम्यान संगम येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे दहशतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते …
Read More » -
“कृपा करा, किमान १०-१५ दिवस अयोध्येत येऊ नका”; राम मंदिर ट्रस्टच्या प्रमुखांचे आवाहन
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. २०२५ची सुरुवात…
Read More » -
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 हून जास्त भाविक जखमी, अमृत स्नान रद्द
महाकुंभ मेळ्यादरम्यान मौनी अमावस्येनिमित्त संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला आहे. अमृत स्नानसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली आहे. ही गर्दी इतकी…
Read More » -
चार धाम यात्रा कधी होईल सुरू…नोंदणी तारीख आणि प्रवास मार्ग घ्या जाणून
हिंदू धर्मात चार धाम यात्रेला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. स्कंद पुराणानुसार, ही यात्रा पापांपासून मुक्ती आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे…
Read More » -
आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही, आर्य चाणक्य काय म्हणतात?
आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, आणि कूटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना…
Read More »