राजकीय
-
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक…
Read More » -
मोठी बातमी! ”राजीनामा द्यायला तयार पण…” धनंजय मुंडेंनी दिल्लीत स्पष्टच सांगितलं
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगेलच ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने…
Read More » -
‘मी पाहुणा नाही तर इथला मुखिया, मायभूमीत आल्याचे मला समाधान’; केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
कोरेगाव : इतिहासकाळात आम्ही महाराष्ट्राबाहेर गेलो असलो तरी, या मातीशी आमची नाळ कायम जुळलेली आहे. मी पाहुणा नाही तर इथला…
Read More » -
अजितदादांची भेट घेऊन येताच क्षीरसागर यांचा मोठा दावा; म्हणाले, कृष्णा आंधळे …
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोप कृष्णा आंधळे हा सापडेल असं वाटत नाही. त्या भागाचा इतिहास पाहता, एखादा विषय…
Read More » -
संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे संबंध; संतोष देशमुख हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप
आमदार संदीप क्षीरसागर आणि इतर कोणाला ज्या गोष्टी माहीत आहेत, त्यावर मला असं वाटतं की आरोपी आणि संदीप शिरसागर यांचे…
Read More » -
शिंदे गटात प्रवेश करणार? ओमराजे निंबाळकर म्हणतात,”उद्धव ठाकरे यांच्यामुळे….”
शिवसेना शिंदे गटाकडून भाजपच्या मदतीने ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार आणि काही…
Read More » -
‘उद्धव ठाकरे यांच्या बेडरूममध्ये हा जायचा, कशा अवस्थेत..’, संजय शिरसाट यांची जीभ घसरली
“मी अनेक लोकं पाहिली आहेत, ज्यांनी लोकांना छळलं, ज्यांनी लोकांच वाटोळ केलं. त्यांचं वाटोळ होताना मी पाहिलं आहे. म्हणून दुसऱ्याच…
Read More » -
महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! 20 आमदार सामंतांसोबत…, राऊतांचा गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मविआच्या नेत्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. ‘एकनाथ शिंदेंना संपवून उद्या नवा…
Read More » -
फडणवीस करुणा शर्माला घेऊन विमानाने..; खळबळजनक गौप्यस्फोट
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Case) राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.…
Read More » -
राजकीय हालचालींना वेग, काँग्रेसला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 101 जागा लढवून काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
Read More »