राजकीय
-
टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल लोकसभेच्या रिंगणात
भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार बनलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल यांना…
Read More » -
महाराष्ट नवनिर्माण सेनेला लोकसभेच्या काही जागा सोडण्याबाबत घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद
महायुतीला अधिकची ताकद मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट नवनिर्माण सेनेला लोकसभेच्या काही जागा सोडण्याबाबत घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण…
Read More » -
आम्ही सहा-सहा तास काम करुन खासदार होतो. पण अशोक चव्हाण काहीही न करता खासदार झाले – सुप्रिया सुळे
“आम्ही सहा सहा महिने काम करुन खासदार होतो. तेही 5 वर्षांसाठी खासदार होतो. अशोक चव्हाण काहीही न करता 6 वर्षांसाठी…
Read More » -
बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल नवसपूर्ती म्हणून मोहटादेवीला दीड किलो चांदीचा मुकुट पंकजा मुंडे यांच्या हस्ते अर्पण
भगवानगडावरून मला दिल्ली का ।यमच दिसत राहील अशी आई रेणुकामाता मोहटादेवी चरणी प्रार्थना करते. तसेच बीड लोकसभेची निवडणूक ही कुठल्या…
Read More » -
मराठा समाजाचा आक्रोश हा 100टक्के खरा – पंकजा मुंडे
बीड: आज बीड जिल्ह्याचे वातावरण खूप गढूळ झाले आहे. जाती पातीमध्ये सध्या युवकांना भरकटवण्याचे काम केले जात आहे. या भरकटणाऱ्या…
Read More » -
संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार;काय म्हणाले होते..
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत कायम या ना-त्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या टोकाच्या विधानांमुळे नेहमीच नवनवे वाद निर्माण होत असतात.…
Read More » -
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत काय म्हणाले ..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर…
Read More » -
केजरीवाल यांना कथित दारू घोटाळा प्रकरणात अटक,अरविंद केजरीवाल यांची संपत्ती किती?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात…
Read More » -
तिकीट कापल्याने भाजप खासदार नाराज, थेट मातोश्रीवर येत लावली फिल्डींग …
राज्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजीनाट्य सुरू आहे. अशातच जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपने कापले. त्यामुळे नाराज…
Read More » -
पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात; 21 राज्यातील सर्वाधिक जागांवर होणार मतदान
लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१…
Read More »