महाराष्ट्र
-
परीक्षा फीच्या माध्यमातून सरकार आपली तिजोरी भरत आहे, पवारांचा हल्लाबोल; पुण्यात आंदोलन
पुणे : सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याच्या धोरणाला राष्ट्रवादीने (शरद पवार गट) विरोध केला आहे. त्यांनी आज…
Read More » -
‘शेतकऱ्यांचं संकट दूर होऊ दे’; मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबई, 19 सप्टेंबर : आज गणरायाचं आगमण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा…
Read More » -
शासनाने पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा – आमदार संजय जगताप यांची मागणी
शासनाने पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा – आमदार संजय जगताप यांची मागणी सासवड : पुरंदर तालुक्यात पाऊसाचे प्रमाण अतिअल्प आहे.…
Read More » -
चिंता वाढवणारी बातमी, महाराष्ट्रात झिका व्हायरसचे दोन रुग्ण
महाराष्ट्रात झिका विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे हे झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले असून दोन्ही रुग्णांची…
Read More » -
अजित पवार यांचा मुलगा पार्थसाठी कोणता शोधला मतदार संघ
लोकसभा निवडणुकीला आता काही महिने शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. अंतर्गत सर्व्हे केले जात…
Read More » -
तहसीलदारांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता, पीडित कुटुंबीयाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण
नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात घोगरगाव इथे तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत एकदा खुला केलेला रस्ता पुन्हा अडवण्याचा प्रकार…
Read More » -
2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष किती जागांवर लढणार? संभाजीराजे म्हणतात…
पंढरपूर, सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील आता आगामी…
Read More » -
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून आत्महत्या
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आरोळी ठोकत गाव तलावात उडी टाकून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील माडज येथे…
Read More » -
मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला होता. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे.…
Read More » -
आज माझ्याकडे मंत्रीपद नाही, मिशनही नाही, आणि कमिशनही नाही. तरीही लोक येतात..
कोपरगाव : स्वाभिमान आणि रुबाबाने महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा सुरु केली आहेत. कोपरगावात येऊन दैत्यगुरू शुक्राचार्यांचे दर्शन घेतले. शुक्राचार्य मेलेल्यांना संजीवनी…
Read More »