शेत-शिवार
-
नुकसानग्रस्त पिकांची अनिल कदम यांच्याकडून पाहणी
नुकसानग्रस्त पिकांची अनिल कदम यांच्याकडून पाहणी निफाड : निफाड तालुक्यातील चांदोरी व सुकेणे परीसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या…
Read More » -
अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल; तातडीने मदत जाहीर करा – अजित पवार
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच एप्रिल महिन्यातही सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा,…
Read More » -
नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस,शेतकरी हवालदिल..
नाशिक : विजेच्या गडगडासह नाशिक (Nashik News) जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल…
Read More » -
Video : शेतकऱ्याने जुगाड करुन काही मिनिटांत गव्हाची कापणी केली..
अवकाळी पाऊस पुर्वी क्वचित पडायचा आता अवकाळी पाऊस एकदा सुरु झाला तर आठ दिवस सतत पडतो. सध्या रब्बी हंगामातील गहू…
Read More » -
जनावरांना साप्ताहिक सुटी,१०० वर्षांपूर्वीची आहे परंपरा !
जनावरांना साप्ताहिक सुटी देण्याची या गावांमधली परंपरा १०० वर्षांपूर्वीची आहे. अके दिवशी नांगराला जुंपत असतानाच एका बैलाचा मृत्यू झाला होता.…
Read More » -
शेतकरी चळवळीचे नेते विठ्ठल पवार राजे यांचा काय आहे इशारा?
महाराष्ट्र न्युज : चळवळीचे नेते विठ्ठल पवार राजे यांचा इशारा,हरित स्थानके उभारने साखर कारखानदारीचे काम नाही! हरीत स्थानके, कोविड सेंटर…
Read More » -
शेतकऱ्यांनो तुम्हाला माहीत आहे काय?पपई लागवड तंत्र जाणून घ्या..
भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या…
Read More » -
कांदा अनुदानाला 200 क्विंटलची मर्यादा, 30 दिवसात अनुदान वाटप करण्याचे आदेश
मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रतिक्विंटल 350 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान…
Read More » -
सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी संवाद यात्रेला पुणे येथून सुरुवात
पुणे : (आशोक कुंभार )शेतकरी संवाद यात्रा, पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले व महिला शिक्षण चळवळीच्या पहिल्या मातोश्री सावित्रीबाई फुले…
Read More » -
शेतकऱ्यांचे वीज बिल माफ ! सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा..
भारत : ( आशोक कुंभार ) योगी सरकारने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी…
Read More »