शेत-शिवार
-
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट, हवामान विभागाचा अंदाज
उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त उष्ण वाऱ्याचा संयोग होऊन शुक्रवारी, एक मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा…
Read More » -
केंद्र सरकार आणखी ४ पिकांना हमी भाव देण्यास तयार ;शेतकरी आपलं आंदोलन मागे घेणार?
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार कायदा करून पिकांना हमीभाव द्या, तसेच शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन देऊन कर्जमाफी करा, या अशी मागणी करत…
Read More » -
गायीच्या दुधाचा हमीभाव ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा ५५ रुपये, १ एप्रिलपासून
महाराष्ट्रात दुधाचा हमीभाव आणि त्यानंतर अनेक निकषांवर दिल्या जाणाऱ्या प्रति लिटर अनुदानामुळे येथील पशुपालकांमध्ये नाराजी आहे. मात्र हिमाचल प्रदेशातील (Himachal…
Read More » -
भीषण पाणीटंचाईचे राज्यावर सावट,राज्यातील १७ हून अधिक धरणांनी तळ गाठला
धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, नागरिकांकडून मागणीही वाढली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने कमी झाली आहे. सध्या राज्यातील १७…
Read More » -
शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीची सुरक्षा वाढविली; इंटरनेट सेवा बंद !
नवी दिल्ली : शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यामुळे दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून हरियाणाची इंटरनेट सेवा बंद…
Read More » -
सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा
नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वरूपात मिळायला लागली आहे. अगदी शैक्षणिक क्षेत्रापासून सरकारी…
Read More » -
रमजान ईदपूर्वी बांग्लादेशकडून भारताकडे कांदा आणि साखरेची मागणी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा!
मुस्लिम बांधवांचा रमजान हा सण दोन महिन्यांवर येऊन (Agri Export) ठेपला आहे. अशातच आता रमजान ईदपूर्वी भारतातातून बांग्लादेशला साखर आणि…
Read More » -
कांद्याच्या निर्यातीवर बंदी…मालदीवसह 5 शेजारी देशांमध्ये उडाला भडका!
देशातील कांद्याची उपलब्धता आणि किंमत नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या या पावलाचा…
Read More » -
मिरचीचे हेक्टरी आता 130 क्विंटल उत्पादन मिळणे शक्य,शास्त्रज्ञांनी केले हे मिरचीचे नवीन वाण विकसित
मिरची हे भाजीपाला पिकांमध्ये एक महत्त्वपूर्ण पीक असून महाराष्ट्रामध्ये मिरचीची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. मिरचीची लागवड प्रामुख्याने हिरव्या…
Read More » -
कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन तयार, शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर…
Read More »