क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून हाणामारी..


 



भरतपूर : राजस्थानमधील भरतपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

१२ एप्रिलच्या रात्री हा वाद इतका वाढला की, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दोन जातींनी परस्पर संघर्षात केवळ जाळपोळ आणि रस्ता जाम केला नाही, तर त्यांनी पोलिसांवर तीन वेळा दगडफेक केली.

यानंतर पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button