मनुष्यांमुळेच पृथ्वी 200 वर्षात राहण्या लायक राहणार नाही कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं..

जगभरात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, जर पृथ्वी नष्ट झाली तर कसं होईल? नेहमीच वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात ज्यात एक्सपर्ट त्यांच्या अभ्यासानुसार पृथ्वीचा शेवट कधी आणि कसा होणार हे सांगत असतात. कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक … Continue reading मनुष्यांमुळेच पृथ्वी 200 वर्षात राहण्या लायक राहणार नाही कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं..